103+ Best Life Marathi Suvichar​ | सुविचार मराठी

103+ Best Life Marathi Suvichar​ | सुविचार मराठी

या सुविचार मराठी ब्लोग पोस्ट मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. या Life Marathi Suvichar पोस्ट मध्ये आपण १०३ + पेक्षा जास्त प्रेरणादायी आणि जीवन जगण्याला नवीन दिशा दाखवणाऱ्या विचाराशी आपली गाठ होईल. या संग्रहात आपण महान लेखक, संत तसेच क्रांतिकारीचे विचार ग्रहण करणार आहोत.

Life Marathi Suvichar

Life Marathi Suvichar

ज्या गोष्टी तुम्हाला दुर्बल बनवीत आहेत अश्या गोध्टी तुमच्या साठी विष आहेत. असे समजून त्याचा त्याग करा.

Marathi Suvichar

हजार वेळा ठेच लागयानंतर एक चांगलं चर नमाण होत.

success marathi suvichar​

दुखी माणसाला मदत करयासाठ लांबलेला एक हाथ, ाथने साठ जोडले या दोन हातांपे ा जा त
उपयु त आहे.

सुविचार मराठी

चांगया पु तकां वना घर हणजे दुसरे मशांनच होय.

suvichar marathi madhe

“मी क शकणार नाह” असे कधीच हणू नका. कारण तु ह अनंत आहात, आण तु ह कोणतीही
गोष्ट करू

suvichar marathi short

देशातील दार य आण अज्ञान घालवणे हणजेच ईवराची सेवा करणे होय.

जर मन आण दय या दोघांमये संघष चालू असेल, तर नेहमी दयाचे ऐका.

short marathi suvichar

वतः चा वकास करा आण यानात ठेवा क गती आण वाढ हीच जीववंतपनाची लक्षणे आहेत.

marathi suvichar

पुस्तके हणजे मन नमळ करणारा अविश्रांत झरा आहे.

द्वेष आणि कापत्वृतीचा त्याग करा आणि संघटित होऊन इतरांची सेवा करा.

भयातून दुःख निर्माण होते व भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होतात.

 चिंतन करा, चिंता नाही, आणि नव्या विचारांना जन्म द्या.

 महान कार्यासाठी नेहमी महान त्याग करावा लागतो.

 दृष्टांच्या संगतीत कायम सदाचार लोप पावतो.

एकच नियम पळा की कोणताही नियम तोडू नका…

वाचनासाठी वेळ काढा तो शहाणपणाचा निर्झर आहे.

 कुरूप मना पेक्षा कुरूप चेहरा चांगला.

मनुष्याचे मोठेपण हे त्याच्या वयावर नव्हे तर त्याच्या कर्तुत्वावर अवलंबून असते.

कीर्ती ही सावली प्रमाणे सद्‌गुना बरोबर वावरत असते.

“आयुष्यात कधीही कोणाचाही विश्वास तोडू नका.. म्हणजे अगदी स्वतःचाही, कारण दुसऱ्याचा गमावलेला विश्वास कदाचित तुम्ही मिळवू शकाल. पण स्वतःचा गमावलेला विश्वास परत मिळवणं खूप कठीण आसते”

जी व्यक्ती तुमच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकते, तीच तुमच्या आयुष्याला अर्थ देऊ शकते.

जिथे बुद्धी चे क्षेत्र संपते, तिथून श्रधेचे क्षेत्र सुरु होते.

सन्मित्र ही जगातील सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे.

ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधी ही एकटा नसतो.

अज्ञान हे स्वार्थ आणि मोह यांचे निर्माण केंद्र आहे.

शरीराला जसा व्यायाम जरुरी आहे तसा मनाला वाचनाची खूप आवश्यकता आहे.

इच्छा असेल तर मार्ग नक्कीच सुचतो.

ज्ञानी भोगापासून दूर राहतो आणि सुख भोगतो, तर अज्ञानी भोगात रमतो आणि दुःख भोगतो.

कोणतीही चांगली कृती प्रथम स्वतः करावी मग इतरांना सांगावी.

ज्यांना जास्त गोष्टीची हाव आसते, त्यांना प्रत्येक गोष्टींची कमतरता असते.

सुविचार हे बुद्धीला मिळालेले उत्तम खादद्य आहे.

घोन्ग्याने काम भागात असेल तर रेशमी वस्त्राचा हट्ट धरू नये.

कला ही शहाण्याला वेडा आणि मुर्खाला शहाणा करते.

वासनक्षय व अहंकाराचा नाश झाल्याशिवाय मोक्षप्राप्ती मिळत नाही.

ज्ञानी डोळ्यांनी जगतो तर अज्ञानी कानांनी जगतो.

गप्प बसायला हवे तेव्हा बडबडणे आणि बोलायला हवे तेव्हा गप्प बसणे या दोन्ही गोष्टी म्हणजे मूर्खपणाच होय.

जो अग्री आपल्याला ऊब देतो तोच अग्नी आपल्याला नष्ट ही करू शकतो पण हा त्या अग्नीचा दोष नाही.

मैत्रीच्या रोपट्याला नेहमी प्रेमरूपी पाण्याचे सिंचन आवश्यक असते.

आपण ज्या धेर्यासाठी झगडा देत आहोत, त्या बद्दल स्पष्ट आकलन आवश्यक आहे.

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते. दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची आवश्यकता असते.

आळसात सुरुवातीला सुख वाटते, पण त्याचा शेवट दुःखात होतो.

दुर्बल व्यक्ती जर एखादे उच्च धैर्य समोर ठेऊन जेव्हा समाजात वावरु लागते, तेव्हा धाडस व साहस हे गुण त्या व्यक्ती मध्ये आपोआप येतात.

अपमानाचा पायऱ्यांवरून धैर्याच्या डोंगर चढायचा असतो.

शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तुत्वान होय. आमचे इतर लेख वाचा.

यश हे प्रयत्नांना चिकटलेले असतात.

प्रेम म्हणजे दुसर तिसरं काही नसून आपल प्रत्येक कर्तव्य प्रामाणिक पणे पूर्ण करणं हेच प्रेम होय.

संस्कृती म्हणजे आपल्या मनावर कंट्रोल आणि दुसऱ्याचा दुःखाची जाणीव !

हातावरील रेषेत दडलेले भविष्य बघू नका; त्याचं हाताने कष्ट करा व स्वतःचे भविष्य घडवा.

जन्मभर संपत्तीच्या मागे लागलेला माणूस संसारातल सुख आणि शांती हरवून बसतो.

आहे त्यातच समाधान मानले तर काम, क्रोध आणि लोभ त्यात नष्ट होतात.

success marathi suvichar​

 एकाग्र चित्ताने केलेल्या कोणत्याही कार्याचे फळ म्हणजे यश होय.

श्रध्देचा जोरावर असाध्य गोष्टीही साध्य करता येतात.

बुद्धी आणि भावना यांचा योग्य संयम म्हणजेच विवेक होय.

जो माणूस आशेचा गुलाम झाला, तो सगळ्या जगाचा गुलाम आहे.

हृदयाची झेप बुद्धीच्या पलीकडची आसते.

आज्ञा करण्यापूर्वी आज्ञा पाळायला शिका.

जगात असे एकच न्यायालय आहे की जिथे सर्व गुन्हे माफ होतात, ते म्हणजे आईचे प्रेम.

ढगाआड गेलेला सूर्य पुन्हा दिसतो पण मातीआड गेलेली आई पुन्हा दिसत नाही.

कार्यात यश मिळो न मिळो, प्रयत्न करण्यास कचुराई करू नका. काम साध्य होईपर्यंत अडचणींना तोंड द्यावेच.

मनाचे नाकारावे आणि विवेकाचे ऐकावे.

ज्याने मनाला जिंकले, त्याने जगाला जिंकले.

कुन्हा चेही अंत करणं न दुखावता बोलणे म्हणजे खरे भाषण होय.

खरे असेल तेच बोलावे, उदात असेल तेच लिहावे, उपयोगी असेल तेच शिकावे आणि देशाचे हित ज्यात असेल तेच करावे.

जी लोक नशिबावरती विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात आणि, जे स्वतःचे भविष्य घडवतात, तेच खरे कणखर असतात.

आत्मज्ञान हे जगातल्या कुठल्याही ज्ञानापेक्षा सर्वश्रेष्ठ आहे आणि आत्मज्ञानाच्या प्राप्ती नेच अहंकाराचा नाश होतो

लोकांचे तुमच्या बद्दल काय मत आहे या पेक्षा तुमचे स्वतः बद्दल काय मत आहे हे सर्वात जास्त महत्वाचे आहे.

माणसाने कायम राजहंसा सारखे असावे, आपल्याला जे पटेल तेच घ्यावे, बाकीचे सोडून द्यावे.

कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही.

विचार कुठूनही घ्यावेत पण घेताना ते खूप पारखून घ्यावेत.

आशा आणि निराशा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, आशा संपताच निराशा ही संपून जाते.

मोठ्या योजनेच्या पूर्तीसाठी कधीही मोठी उडी घेऊ नका हळूहळू सुरुवात करा, जमीनीवर पाय कायम ठेवा आणि पुढे चालत राहा.

तुम्ही जितकं बाहेर पडाल आणि दुसऱ्याचं चांगलं कराल, तितकं तुमचं मन शुद्ध राहील आणि त्या शुद्ध मनात ईश्वर राहील.

जे आजवर तुमच्याकडे कधीचं नव्हतं असं काही तुम्हाला हवं असेल तर मग आजवर जे कधी केलं नाही असं काही करण्याची तयारी ठेवा.

आयुष्यातील नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एकेक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते.

स्वत: चा आत्मविश्वास वाढवायचा असेल तर स्वतःविषयीच्या सकारात्मक बाबीचे चिंतन सतत केले पाहिजे.

ब्रह्मांडातील सर्व शक्ती आपल्यात आहे हे आपणच आहोत जे डोळ्यावर हात ठेवून म्हणत आहोत की समोर काळोख आहे.

इतरांशी प्रामाणिक राहणं कधीही चांगलं पण स्वतःशी प्रामाणिक राहिलात तर जास्त सुखी आणि समाधानी होऊ शकता.

जेव्हा आयुष्य हसवेल तेव्हा समजा चांगल्या कर्माचे फळ आहे आणि जेंव्हा आयुष्य रडवेल तेव्हा समजा चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे.

दिवसभरात जर तुम्हाला एकही समस्या आली नसेल तर तुम्ही चुकीच्या रस्त्यावरून जात आहात असे समजावे.

आपण आपल्या विचारांना प्रमाणे बनतो, निर्बल विचार आपल्याला कमजोर बनवतात आणि समर्थ विचार आपल्याला शक्तिशाली बनवतात.

लहानांना मोठ करण्यासाठी मोठ्यांना लहान व्हाव लागत.

good morning marathi suvichar​

जेव्हा तुम्ही व्यस्त असता, Busy असता, तेव्हा सगळं काही सोपे वाटते. पण जेव्हा तुम्ही आळशी असता तेव्हा काहीच सोपे वाटत नाही.

जर आपण परमेश्वराला आपल्या हृदयात आणि प्रत्येक जिवंत प्राण्यात पाहू शकत नाही, तर आपण त्याला कुठेच शोधू शकत नाही. स्वामी विवेकानंद यांचे शैक्षणिक विचार

एक विचार घ्या आणि त्या विचाराला आपले आयुष्य बनवा, त्याचा सतत विचार करा आणि त्याची स्वप्ने बघा. आपला मेंदू आणि आपल्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्या विचारांमध्ये बुडवून टाका. हाच यशस्वी होण्याचं मार्ग आहे. आणि तो विचार म्हणजे तुमचे लक्ष्य…..

जेव्हा लोकं तुम्हाला शिव्या देतात तेव्हा त्यांना आशीर्वाद द्या. असा विचार करा की ते लोक तुमच्यातील वाईट गोष्टी काढून तुमचीच मदत करत आहेत.

कोणत्याही गोष्टीची मनात भीती बाळगू नका, तरच तुम्ही अ‌द्भुत काम करू शकाल आणि हाच निर्भिड पणाच तुम्हाला परमानंद देईल.

स्वतंत्र होण्याचं धाडस करा, जिथपर्यंत तुमचे विचार जात आहेत, तिथं पर्यंत जाण्याचे धाडस करा. आणि ते तुमच्या रोजच्या जीवनात सुद्धा उतरवण्याचा सुद्धा धाडस करा.

जी व्यक्ती गरीब आणि असहाय व्यक्ती साठी अश्रू ढाळते, ती व्यक्ती महान आत्मा आहे. आणि तसे नसेल तर ती दुरात्मा आहे.

कधी ही कोणाची किंवा कशा ची ही वाट पाहत बसू नका. तुम्ही जे करू शकता ते जरुर करा, आणि कोणाकडून आशा बाळगू नका.

उठा आणि जागे व्हा, आणि जो पर्यंत लक्ष्य प्राप्ती होत नाही तो पर्यंत थांबू नका.

 जग ही एक व्यायाशाळा आहे, जिथे आपण स्वतःला मजबूत आणि दृढ बनविण्यासाठी आलो आहोत.

दिवसातून एकदा तरी स्वतः शी नक्की बोला, अन्यथा तुम्ही या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल.

फक्त पैसा असणाऱ्या श्रीमंत माणसांकडे आदराने पाहू नका, कारण जगातील प्रचंड कामे गरीबानीच केली आहेत. आणि कोणत्याही चांगल्या कामाची सुरुवात अधिक करून गरिबान कडूनच होते.

 तुमचा स्वतःचा हेतू स्पष्ट ठेवा, लोकांना जे बोलायचे असेल ते त्यांना बोलू द्या. कारण एक दिवस हीच लोकं तुमचे गुणगान गातील.

संपूर्ण जग तुमच्या विरुद्ध हातात तलवारी घेऊन उभे राहिले तरी, धेर्यप्राप्ती साठी पुढे जाण्याची धमक तुमच्यामध्ये आहे.

तारुण्याचा जोम अंगी आहे तो पर्यंत कोणतीही गोष्ट शक्य होईल. कोणत्याही कार्याला सुरुवात करण्याची उचित अशी वेळ हीच आहे.

अगदी सरळ मार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे. कारण हे पाप कालांतराने माणसाच्या दुर्बल तेच कारण बनते.

अगदी सरळ मार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे. कारण हे पाप कालांतराने माणसाच्या दुर्बल तेच कारण बनते.

अगदी सरळ मार्गी असणे हे ही एक प्रकारचे पापच आहे. कारण हे पाप कालांतराने माणसाच्या दुर्बल तेच कारण बनते.

जो पर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तो पर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही

आत्ता आपण या ब्लोग पोस्टच्या शेवटी आलो आहेत या ब्लोग पोस्ट मध्ये आपण Life Marathi Suvichar, success marathi suvichar​, good morning marathi suvichar​ या विषयावर सुविचार मराठीत पहिलेत आशा करतो कि तुम्हाला हा संग्रह आवडला असेल आणि आवडला असेल तर नक्की आपल्या सोसीअल मेडिया वर नक्की पाठवा. तसेच whatsapp, facebook व instagram वर स्टोरी ला ठेवा तसेच बाकी ठिकाणी पाठवा आणि विचारांची देवाण घेवाण करून आपले जीवन अजून सोप्या प्रकारे करा.

Suvichar in Hindi for Students

Check out this – https://suvicharsetu.com/category/suvichar/

Motivational Suvichar

https://suvicharsetu.com/101-best-motivational-suvichar-in-hindi/

Short Suvichar In Hindi

Check out this – https://suvicharsetu.com/category/suvichar/

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *